सहजं सुचलं कडुन दिल्या जागतीक पुरस्कार विजेती कवयित्री कु. अर्चना सुतार, मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांनी विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा…!
चंद्रपूर/प्रतिनिधी : अल्प कालावधीत चंद्रपूर-गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्धच्या झोतात असलेल्या नामवंत सहजं सुचलं या व्हाॅटसअप गृपच्या सातारा जिल्ह्यातील पाचवडच्या जागतीक पुरस्कार विजेती कवयित्री कु. अर्चना दिलीप सुतार, मूलच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे, नागपूर कन्हान क्रांद्रीच्या मेकअप आर्टिस्ट पुरस्कार विजेती कु. कल्याणी सरोदे , क्रीडापटु कु. सायली टोपकर, उपराजधानी नागपूरच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, जेष्ठ साहित्यिका राजूरा निवासी अधिवक्ता मेघा धोटे, काव्यकुंजच्या संयोजिका सरोज हिवरे, चंद्रपूरच्या सहजं सुचलंच्या मुख्य संयोजिका प्रतिभा पोहनकर, सहसंयोजिका मंथना नन्नावरे याशिवाय या गृपच्या हैद्राबाद येथील निवासी विजया तत्वादी, नागपूरच्या जेष्ठ साहित्यिका स्मिता मेहेत्रे, कोठारीच्या सहजं सुचलं सदस्या वर्षा कोंगरे, भद्रावतीच्या किरण साळवी, कल्याणी इटनकर आदींनी विजयादशमीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या.