मासळला पाणी टंचाई , गावातील हातपंप बंद अवस्थेत ! प्रशासनाने त्वरीत हातपंप दुरुस्त करावे विकास धारणेंची मागणी

0
494

मासळ चिमूर किरण घाटे -विशेष प्रतिनिधी
चिमूर तालूक्यातील मासळ या गावची लोकसंख्या तीन हजारच्या घरात असून सध्याच्या परिस्थितीत या गावात पाणी टंचाई निर्माण झाली अाहे . विशेषता महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील विहीरीही काेरड्या पडल्या आहे.गावातील हातपंप नादुरुस्त असुन प्रशासनाने त्वरीत हातपंप दुरुस्त करून द्यावे अशी मागणी सरपंच विकास धारणेंसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here