वेकोलीच्या रामनगर, सुभाष नगर, गांधीनगर वसाहतीत पाणी टंचाई

0
471

वेकोलीच्या रामनगर, सुभाष नगर, गांधीनगर वसाहतीत पाणी टंचाई

 

 

घुग्घूस : शहरातील वर्धा नदीची पाणी पातळी वाढल्याने वेकोलीचा फिल्टर प्लांट बंद झाल्यामुळे वेकोलीच्या रामनगर, गांधी नगर, सुभाष नगर,शास्त्री नगर या वसाहतीत मागील चार ते पाच दिवसा पासून नळ बंद असल्याने पाण्याचा प्रचंड तूटवडा निर्माण झाल्याने नागरीक त्रस्त झाले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी चार वॉटर टँकर द्वारे पाणी पुरवठा करीत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रेड्डी हे संपूर्ण शहरात वॉटर टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा करीत असतात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत आता शहरात त्यांना वॉटरमँनच्या नावाची उपमा देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here