राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रा.देवीदास गायकवाड यांच्या कवितेला द्वितीय पुरस्कार
“नटल थटल महाराष्ट्र” या कवितेला द्वितीय पुरस्कार
Impact 24 news
तालुका प्रतिनिधी, पूरूषोत्तम गेडाम,
मो.9763808163,
झरी जामणी/यवतमाळ :- अखिल भारतीय साहित्य परिवार तर्फे महाराष्ट्र दिना निमित्त आयोजीत भव्य खुल्या स्वरचित ऑनलाइन काव्य लेखन स्पर्धेत प्रा.देविदास गायकवाड यांच्या,”नटलं थटलं महाराष्ट्रं” या कवितेला द्वितीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
प्रा.देविदास गायकवाड़ यांचा
“शिक्षण आमचा देव ”
हा काव्य संग्रह प्रसिद्धी च्या वाटेवर आहे.याही अगोदर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे.त्यांनी शेतकरी जीवन,शिक्षण,गरीबी ईत्यादी विषयवार काव्य लेखन केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल
सर्व स्तरातून कौतुक होत आहे.