अवकाळी पावसाने घेतला महीलेचा बळी….

0
517

आज पर्यंत मदत मिळाली नाही त्यामुळे कुटुंबीयावर उपास मातीची वेळ

नांदेड जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत राजुरकर :- नांदेड/मुखेड/उ॑द्री पदे अत्यंत दुर्दैवी घटना

उंद्री पदे तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे दिनांक 29/5/2021 रोजी रात्री अवकाळी पावसामुळे व चक्रीवादळामुळे घरावरचे पत्रे उडुन एका महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत वेदनादायी घटना घडली सौ रंजनाबाई माधव वाघमारे वय 32 वर्षे ही मोलमजुरी करून आपले उदरनिर्वाह चालवणारी महिलेचा मृत्यू झाला. आहे तरी त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडुन मदतीची अपेक्षा आहे तरी वरिष्ठ अधिकारी लक्ष्य देण्याची गरज आहे .आज तागायत या कुटुंबाला आर्थिक मदत शासनाने केली नाही तरी काही सामाजिक संघटनांनी व पुढारी सरसावले पाहिजेत कारण की समाजातील बांधिलकी म्हणून सहकार्य करावे हि च अपेक्षा आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here