जलनगर वार्डात संत कवि रविदास महाराज यांची जयंती साजरी ! 🔴🟢🟡🟣चंद्रपूर🟡किरण घाटे🔴🟢चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने येथील स्थानिक जलनगर वार्डात काल रविवार दि. २८फेब्रुवारीला संत कवि रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यांत आली.या वेळी यंग चांदा ब्रिगेडच्या शहर मुख्य संघटीका वंदना हातगांवकर यांनी आपल्या भाषणातुन संत कवि रविदास महाराज यांचे जिवन कार्यावर प्रकाश टाकला.🔴🟢🟡🟣🔵🟤🟠🔵🟣आयोजित कार्यक्रमाला विमल काटकर, वैशाली रामटेके, नंदा पंधरे, सवीता दंडारे,चंपा बिश्वास,वंदना हजारे,रेखा दुधलकर,वैशाली मद्दीवार ,माया हांडे,मीनाक्षी गुमलवार, रजियाँ , लक्ष्मी कपेलवार , शुभांगी भाेयर , काैसरखाँन इत्यादी महिला उपस्थित हाेत्या . 🔶🟣🟡🟢🟢🔴🟠🟤🔴उपराेक्त कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज यांच्या प्रतीमेला मालार्पण व दिप प्रज्वलीत करून झाली .🔴🟢🟡🟣🟠🟤🔵🟢🔴🟡कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांची या वेळी भाषणे झाली.कार्यक्रमाचे संचालन यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमुख भाग्यश्री हांडे यांनी केले. तर उपस्थितीतांचे आभार नंदाताई पंधरे यांनी मानले .कार्यक्रमाला जलनगर वार्डातील महिलांची उपस्थिती हाेती .काेराेना नियमाचे पालन या कार्यक्रमात करण्यांत आले .