रोडच्या मागणीसाठी मनसेचे अन्नत्याग आंदोलन

0
562

रोडच्या मागणीसाठी मनसेचे अन्नत्याग आंदोलन

 

कोरपना प्रतिनिधी

ब्रिटिश सरकारच्या काळाआधीपासून जिवती तहसील येते लोक वास्तव्यास असून आज माननीय पंतप्रधान भारत सरकार यांनी 75 वा अमृत महोत्सव साजरा केला परंतु जिवती तहसीलातील गावातील शेवटच्या गावापर्यंत रस्ता उपलब्ध नव्हते आज च्या घडीला महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांनी जिवती तहसील येथे संपूर्ण मोठ्या प्रमाणात पक्के रस्त्याचे काम सुरू केले व त्यातच भोयेगाव ते परमडोली कोटा पर्यंतचे महामार्ग एका महिन्यात उकडून चिखलमय झाला व भेंडवी घाट ते परमडोली कोटा पर्यंतचा सुरू असलेला महामार्गाचे काम निष्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे नाईक नगर, चिखली, पाटण, तुमरीगुडा, या गावातील महामार्ग रस्ता अवघ्या पंधरा दिवसात उखडून गायब झाला त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नेतृत्वात जिवती महिला तालुकाध्यक्ष शिवगंगा मठपती यांनी दिनांक 20 /08/ 2022 रोजी पासून अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here