अवकाळी पावसाने घराचे नुकसान झालेल्या यंग चांदा बिग्रेडच्या मागणीला यश

0
23

अवकाळी पावसाने घराचे नुकसान झालेल्या यंग चांदा बिग्रेडच्या मागणीला यश

घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेडतर्फे घुग्घुस परिसरात असलेल्या शांती नगर येथील पावसामुळे नुकसान घरांची पाहणी केली होती.

यंग चांदा बिग्रेड संस्थापक व आ.किशोर जोरगेवार यांनी संबधीत अधिकाऱ्यांना माहिती दिली होती.

यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी सौरऊर्जेवर चालणारे बोअरिंग तीन महिण्यापासुन बंद पडल्याची सुचना नगरपरिषद कार्यालयात तक्रार करण्यात आली होती.

यंग चांदा बिग्रेडच्या तक्रारीने सौरऊर्जेवर चालणारी बोअरिंग चालु करण्यात आले.तसेच अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात घरांची नुकसान झालेले अधिकारानी, तलाठीने बरेच घराचे पाहणी करून पंचनामा करण्यात आले.

याप्रसंगी तलाठी मनोज कांबळे, यंग चांदा बिग्रेडचे पदाधिकारी प्रेम गंधारे, ईमरान खान, नवीन मोरे, मयुर कलवल, इलसाद शेख, उषाताई आगदारी, वनिता निहाल, सुनीता चूने, भारती सौदारी, ज्योती बावरे, संध्या जगताप, माया मांडवकर, शारदा पोनाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here